प्रियकर - प्रिये, तू कधीच डोळ्यांत पाणी साठवू नकोस.. प्रेमिका - (लाजत) का रे??? प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात...