सुरेश आणि रमेश यांच्या ‘बायको’ या विषयावर गप्पा सुरू असतात.

सुरेश : मित्रा, सर्व काही ठिकाय ना? चेहऱ्यावर टेन्शन दिसतेय

रमेश : हो सर्व ठिकाय..पण बायको माहेरी गेल्यावर दररोज फोन का करते कळत नाही..सारखा फोन येतो..

सुरेश हसत हसत… : अरे मित्रा, बायको सतत फोन यासाठी करते की.. नवऱ्याला आठवण राहिली पाहिजे की, धोका आणखी टळलेला नाही परत येणार आहे.