सकाळी सकाळी सर्व कामगार गेले कामावर कोणी गमछा घेऊन तर कोणी लॅपटॉप घेऊन गमछा घेऊन जाणारा सहा वाजता घरी पोहचला..लॅपटॉपवाल्याचा रात्री उशीरापर्यंत पत्ताच नाही.