परिस्थिती माणसाला हतबल करते..

त्या दोघांचं इतक्या दिवसांचं प्रेम एका क्षणात तुटलं.

जेव्हा त्यानं तिला विचारलं

काय खाणार?

आणि ती म्हणाली,

कांदाभजी..