परिस्थिती माणसाला हतबल करते.. त्या दोघांचं इतक्या दिवसांचं प्रेम एका क्षणात तुटलं. जेव्हा त्यानं तिला विचारलं काय खाणार? आणि ती म्हणाली, कांदाभजी..