दोन मित्र खूप वर्षांनी भेटले. पहिला - काय भाऊ, हल्ली कविता वगैरे लिहिणं सुरू आहे की सोडलं? दुसरा - नाही रे. हल्ली कविता बंद! पहिला - का रे? दुसरा - अरे, जिच्यासाठी कविता लिहायचो तिचं लग्न झालं रे. पहिला - अरे वेड्या. मग तर कविता लिहायलाच हव्यास. तुझ्या भावना आणि विरह कवितेत नीट उतरेल. . . . . . . . . . . . . . दुसरा - अरे तुला समजलं नाही... माझंच त्या मुलीशी लग्न झालंय.