आपल्या ग्रुपमधील सर्व सभासदांना एक कळकळीची विनंती काही आपल्या मधील हेवेदावे असतील ते बाजूला ठेवून एकत्र रहा. कोणीही ग्रुप सोडून जावू नका. आपल्या एकजुटीचा पुरावा द्या. महाराष्ट्राला त्याची ह्या कठीण प्रसंगी फार गरज आहे.

.

.

.

कारण…

असंच चालत राहिलं तर..दोन तीन दिवसांनी राज्यपाल आपल्या ग्रुपला ही बोलवू शकतात…सत्ता स्थापन करण्यासाठी…. तयारीत रहा…