कंससुद्धा मामा होता. शकुनी मामा होता.. सैराटमधे पण मामाने जीव घेतला... बाहुबलीमधे पण मामानीच मारले... सध्या लहान मुले विचार करत आहेत, यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जायच की नाय्..