पुण्याच्या एका लग्नात जेवताना फुलपात्रातील पाणी संपले की कुणातरी येऊन सारखे पाणी वाढून जात होते.
पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा ना !
शेवटी एक जण म्हणाला, “थोडा मसालेभात मिळेल का ? पाणी घशात अडकलंय !”