पुण्याच्या एका लग्नात जेवताना फुलपात्रातील पाणी संपले की कुणातरी येऊन सारखे पाणी वाढून जात होते. पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा ना ! शेवटी एक जण म्हणाला, "थोडा मसालेभात मिळेल का ? पाणी घशात अडकलंय !"