तसा तो शेतात चांगला काम करत होता. उत्पन्न पण चांगलं होतं. मग कोणीतरी त्याला 'भावी सरपंच' असं म्हणालं आणि. त्याचा सत्यानाश झाला. आता तो गल्लोगल्ली आमदार खासदार यांचे बॅनर लावतोय