बाबा : एक काळ असा होता की, मी पाच रुपयात किराणा, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो. बंडू : बाबा, आता ते शक्य नाही. आता दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत.