आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते. आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया. आजी : हो खरचं. आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन. त्याच बागेत, जिथे आपण भेटायचो. आजी : ठीक आहे मी येईन ठरल्या वेळी. आजोबा वाट पाहतात, पण आजी येतच नाही. आजोबा : का गं! आली का नाहीस? आजी : आईने पाठवलंच नाही, सॉरी हं.! .आणि दोघे ही हसतात.