काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला. पण त्याने उचललाच नाही. मग आज मी एक मेसेज पाठवला. "आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का?" सकाळपासून किमान १५ वेळा फोन केला पठ्ठ्याने. मग मी पण उचलला नाही.