मन्या : साहेब! तुम्ही लग्न झालेल्या पुरुषांनाच कामावर का ठेवता? साहेब : कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झाली असते आणि ते घरी जायची घाई करत नाहीत.