वडील : बाळा! एक काळ असा होता. मी बाजारात १० रुपये घेऊन जात असे आणि किराणा, दूध, भाजी. सगळं घेऊन येत असे. मुलगा : बाबा आता जमाना बदलला आहे. हल्ली प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतो.