आई : तू वर्षभर अभ्यास करत नाहीस आणि परीक्षा जवळ आली की पुस्तकं उघडून बसतोस. मन्या : आई शांत समुद्र तर सर्वांनाच आवडतो, खरी मजा तर खवळलेल्या समुद्रात नाव वल्हवण्यात आहे.