टीचर : पाचातून पाच गेल्यावर किती शिल्लक राहतील? मन्या : माहित नाही मॅडम! टीचर : समज तुझ्याकडे पाच भटुरे आहेत आणि मी पाच भटुरे काढून घेतले, तर तुझ्याकडे काय शिल्लक राहिलं? मन्या : छोले!