मन्या : माझ्या बायकोला खूप राग येतो. जन्या : माझ्या बायकोलादेखील पूर्वी खूप राग यायचा. आता नाही येत. मन्या : कसं काय? तू असं काय केलंस? जन्या : एक दिवस ती रागात असतांना. मी फक्त एवढचं म्हणालो, "म्हातारपणात राग लवकर येतो." तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. उंच स्वरातदेखील बोलत नाही.