मन्या : लहानपणी आईचं ऐकल असतं, तर आज हे दिवस पाहायची वेळ आली नसती. जन्या : काय सांगायची तुझी आई? मन्या : जर ऐकलंच नाही, तर मला कसं माहीत असणार, काय सांगायची.