मन्या एका लग्नाला जातो.
तिथे जेवताना भांड्यातलं पाणी संपलं की,

हास्यतरंग : धडधडायला…

हास्यतरंग : छातीजवळ…

हास्यतरंग : मुलांनो…

हास्यतरंग : मुलाला…
वाढपी सारखं पाणी ओतून जात होता.
जणू पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा!
मन्या : थोडा मसाले भात मिळेल का? घशात पाणी आडकलं आहे.