मन्या : मित्रा एक गोष्ट सांग!

जन्या : काय!

मन्या : लोक म्हणतात…

चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळेल!

मी एवढी चांगली कर्म केली, अद्याप मला फळ का मिळालं नाही?

जन्या : काय माहीत! देव तुझ्यासाठी ज्युस बनवत असेल.