मन्या : काय भाऊ, आजकाल तुम्ही कविता नाही लिहीत. गण्या : जिच्यासाठी लिहीत होतो, तीच लग्न झालं. मन्या : मग तर, तिच्या आठवणीत कविता अजून छान बनेल. गण्या : तुम्हाला कळलं नाही वाटतं, तिचं लग्न माझ्याशीच झालं आहे.