अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- नारायण बापूजी कानिटकर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात आपण वामन दाजी ओक यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’नंतरचा, म्हणजेच १८७४ नंतरचा काळ हा ओक यांच्या लेखनाच्या बहराचा होता. याच काळात ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील नाटय़लेखनाने नारायण बापूजी कानिटकर हे नाव चर्चेत आले होते. १८७५ साली प्रकाशित झालेले ‘मल्हारराव गायकवाड यांचे नाटक’ हे कानिटकरांचे पहिले नाटक. त्यातील हा एक प्रसंग –

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan bapuji kanitkar role in growth of the marathi literature
First published on: 23-07-2017 at 04:15 IST