शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योपाययोजना राबविण्याकरिता भाजप सरकारने सुरू केलेली बळीराजा चेतना योजना महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे.

गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणात घट झालेली नसून, ही योजना अपयशी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या योजनेवर आतापर्यंत ७० ते ८० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले.  मानसिकदृटय़ा खचलेला शेकतरी आत्महत्येकडे वळतो. अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणे, यासाठी बळीराजा चेतना योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून २४ जुलै २०१५ पासून उस्मानाबाद यवतमाळ या दोन जिल्ह्य़ांत राबविण्यास सुरुवात केली होती.

maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
patanjali ayurved marathi news, patanjali ayurved supreme court notice marathi news, baba ramdev supreme court notice marathi news
विश्लेषण : रामदेव बाबांच्या पतंजलीचे दावे फसवे आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने कशाबद्दल फटकारले?