पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाल्यावर बहुतांश भारत इंग्रजांच्या राजवटीत आला. त्यांना वाटू लागलं की आता आपण हे दाखवून द्यायला हवं की आम्ही फक्त व्यापारी नसून या देशाचे मालक आहोत. त्यामुळे भव्य दिव्य वास्तू उभारण्याची त्यांनी तयारी केली. यातून निर्मिती झाली भव्य दिव्य टाऊन हॉलची.

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…