परदेशातील समुद्रकिनारे पाहून आपल्याकडेही असे स्वच्छ सागरीकिनारे का नाहीत?, असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. हाच प्रश्न मल्हार कळंबे या तरुणाला देखील पडला. आणि मग मल्हारने हाती घेतली मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम. वयाच्या १९व्या वर्षापासून मल्हार हे काम करतोय. यासाठी मल्हारने ‘beach please’ ही कम्युनिटी देखील स्थापन केली आहे. या कम्युनिटीद्वारे बीच क्लीन अप ड्राइव्ह ऑरगनाइज करून गेली २०९ आठवडे ते हा उपक्रम राबवत आहेत. चला तर मग मल्हारच्या या असामान्य कार्याबद्दल जाणून घेऊया.

गोष्ट अ’सामान्यांची या लोकसत्ता लाइव्हच्या सीरिजमधील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा
Construction of 121 artificial reefs on Konkan coast for fish conservation
मत्स्यसंवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर १२१ कृत्रिम भित्तिकांची उभारणी