मुंबई : बांगलादेशातील राजकीय अस्थिरता व तेथील हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही संवेदनशील होवू लागले आहे. या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करीत असून मुंबई पोलिसांनाही बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवत आहेत. त्याअंतर्गत वर्षाच्या पहिल्या १० दिवसांतच ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईतून ९०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा