मुंबई : कुर्ला येथे झालेल्या अपघातानंतर आता राजकारण तापले आहे. भाडेतत्त्वावरील बसगाड्या आणि चालक यांच्यामुळे असे अपघात वारंवार होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच भाडेतत्त्वारील बसगाड्या घेण्याचा निर्णय हा एकसंघ शिवसेना सत्तेत असताना झाला होता. त्यामुळे भाजपने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करीत ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा