मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्यांना चहापानाला बोलावले होते का? आणि कशासाठी?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यावर ‘बरे झाले, देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्याने वाद निर्माण झाला आहे. मी विरोधकांविषयी बोललो नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी त्यांनी ‘कोणाविषयी हे वक्तव्य केले, देशद्रोह्यांना चहापानाला का बोलावले होते का?, अशी विचारणा ठाकरे यांनी केली.

sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Sharad pawar devendra Fadnavis (1)
“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”