बेस्टच्या दक्षता पथकाची आजवरची सर्वात मोठी कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्ट विद्युत विभागाच्या दक्षता पथकाने नुकतीच कारवाई करत माझगाव येथील एका कंपनीकडून होत असलेली वीजचोरी उघडकीस आणली. गेल्या साडेपाच वर्षांत या कंपनीकडून तब्बल ९ कोटी रुपयांची वीजचोरी झाल्याचा गुन्हा पोलिसांकडे नोंदवण्यात आला आहे. वीजचोरी प्रकरणांमधील ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir registers for electricity worth rs9 crore stolen by company in mumbai
First published on: 16-05-2017 at 04:37 IST