मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ(सीएसटी) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. सीएसटीहून वाशी-पनवेल-अंधेरीकडे जाणाऱया गाड्या यामुळे १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तब्बल ७२ तासांच्या मेगाब्लॉकनंतरही हार्बर रेल्वेचे रडगाणे पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा

नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?