मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून दादर-रत्नागिरी-दादर रेल्वेगाडी दिव्यावरून सोडण्यात येत असून कोकणवासीयांकडून वारंवार मागणी करूनही रेल्वेगाडी दादरवरून चालवण्यास चालढकल केली जात होती. आता तर १ जानेवारीपासून दादर-रत्नागिरी रेल्वेगाडीच्या वेळेत गोरखपूर रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. दिवा-रत्नागिरी रेल्वेगाडी दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखली जाईल, अशी भूमिका कोकणवासियांनी घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा