मुंबई : मुंबईत बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी रांग असते. तरीही प्रत्यक्षात अनेक शासकीय वसतिगृहांची अवस्था मात्र बिकट आहे. जिल्हा विकास निधीतून वसतिगृहाना देण्यात येणारा निधी गेली अनेक वर्षे मिळालेलाच नसल्याचे कळते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
मुंबईत दरवर्षी बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत उपलब्ध जागा कमी आहेत. त्यामुळे किफायतशीर अशा शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असतो.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
First published on: 09-06-2023 at 02:56 IST