मुंबई : सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्यात येणार असून ही हिरवळ तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंपन्यांकडून सारस्य अर्ज मागवले आहेत. वांद्रे – वरळी सागरीसेतू ते मरीन ड्राईव्ह दरम्यान मुंबई सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. या हरित क्षेत्रांची निर्मिती मोठमोठ्या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) करण्यात येणार असून त्याकरीता पालिका प्रशासनाने ४०० कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा