मुंबई : मुंबई विद्यापीठात पदवी स्तरावर वाणिज्य शाखेत (बी. कॉम) सर्वाधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ उन्हाळी सत्रातील सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल हा नुकताच जाहीर झाला.

हेही वाचा – “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून…”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले…

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
solhapur university
सोलापूर विद्यापीठाचा २९८.२५ कोटींचा अर्थसंकल्प; तीन अध्यासन केंद्रांची होणार उभारणी
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
controversy between vice chancellor and student union
कुलगुरू-विद्यार्थी संघटनांमध्ये वादाचे निखारे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला छावणीचे स्वरूप

ही परीक्षा ६० हजार २८५ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी १५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार ७०१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ही ३८.३२ टक्के आहे. या परीक्षेस ३ हजार ६९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले असून, २८५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले. आतापर्यंत विविध ५३ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.