रिक्षा चालक-मालक यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी सरकारने नेमलेल्या हकीम समितीच्या शिफारशीनुसार १ मे रोजी रिक्षाभाडय़ात वाढ होणे अपेक्षित होते.
Page 7750 of मुंबई
राज्यात जलसंपदा प्रकल्पांमुळे सिंचन क्षमता वाढली, मात्र पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर यासारख्या बिगरसिंचन कारणासाठी पाण्याचा वापर वाढल्याने तुलनेने सिंचित क्षेत्र…
जागोजागी वाट अडवून बसलेले बेकायदा फेरीवाले, अरुंद पादचारी पूल आणि वाहनतळांच्या मर्यादित संख्येमुळे प्रवाशांसाठी समस्यांचे आगार ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा…
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत झालेल्या हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) घोटाळ्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या अधिकाऱ्यांबरोबर पदाधिकाऱ्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.
ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक विवेक वर्तक यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने येथे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील चार…
अखेर रडतखडत मान्सून रविवारी मुंबईत दाखल झाला. कोकणात दाखल झाल्यानंतर वादळामुळे रखडलेल्या मान्सूनने रविवारी पुढे आगेकूच केली.
मे महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळेची पहिली घंटा खणाणणार आहे. राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन केले जाणार…
मरीन ड्राइव्ह येथील समुद्राच्या लाटांचे छायाचित्र काढत असताना रविवारी पाण्यात पडलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. रतन चव्हाण (२०)…
सिंचन खात्यातील गैरव्यवहार, ठरावीक ठेकेदारांना झुकते माप, कामांना झालेला विलंब, खर्चातील वाढ, अनियमितता हे सारेच वास्तव श्वेतपत्रिका, ‘कॅग’ तसेच चितळे…
‘बेस्ट’च्या परिवहन विभागाला असलेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. मुंबईभर असलेल्या बेस्टच्या २६ आगारांच्या जमिनीचा…
मुंबईत पोलीस भरतीवेळी चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असून, राज्याचा गृह विभाग आणि पोलीस महासंचालक…
पोलिस भरतीच्या वेळी पाच किमी अंतर धावायला लावल्याने काही उमेदवार मृत्यूमुखी व आजारी पडल्याच्या मुद्दय़ावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
- Prev page
- Page 1
- …
- Page 7,749
- Page 7,750
- Page 7,751
- …
- Page 8,742
- Next page