मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे पत्र देऊनही त्यावर अद्याप उत्तर आले नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व ४८ जागा लढणार असल्याची घोषणा आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसला प्रस्ताव हवा होता, तो आम्ही या पत्राच्या माध्यमातून दिला. परंतु त्यावर काँग्रेसने कसलेही उत्तर दिलेले नाही. दुसरे असे की, राज्यात शिवसेना
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will contest all loksabha seats in the state prakash ambedkar in a press conference ysh