नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २८८ जागांसाठी सुमारे ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये अनेकांनी बंडखोरी केली असून मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष हे देखील मैदानात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून तत्पूर्वी नाराजांचे मन वळवण्याचे खडतर आव्हान नेतेमंडळींना पार पाडावे लागणार आहे. अशातच नागपूरमधील उमरेडचे आमदार असताना राजू पारवे यांना खासदार होण्याचे वेध लागले होते. काँग्रेससोडून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पराभूत झाल्यानंतर महायुतीमधील कुठल्याच पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे माजी आमदार पारवे यांची अवस्था बिकट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा