गोंदिया : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासने आधी पूर्ण करावी. तेथील सध्या होत असलेल्या निवडणुकीत तर त्यांचीच तळ्यात मळ्यात सारखी स्थिती झाली आहे. त्यांनी आपली तब्येत आणि पक्ष सांभाळावा. महाराष्ट्रातील नेतृत्व खंबीर आहे आपले राज्य सांभाळायला आणि सैफ अली सारख्या प्रकरणाचा नायनाट करायला. केजरीवाल यांनी आपल्या सरकारचे उरलेले मोजके दिवस बद्दल विचार करावा, असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा