नागपूर : समाजात बेईमानी होत असेल तर निसर्ग बदला घेतो. आताही तेच झाले आहे. बेईमानी करुन आलेल्या सरकारचा बदला निसर्गाने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे निसर्गानेच आणले आहे, असे प्रतिपादन भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

हेही वाचा… ‘..राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे, द्या हाकलून हे बुजगावणे’; विधानभवन परिसरात विरोधकांच्या घोषणा

uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Krishi Integrated Command and Control Centre
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केला डिजिटल डॅशबोर्ड; बळीराजाला कसा फायदा होणार?
Dp Campaign by aap
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता ‘डीपी मोहिम’; आप नेत्या म्हणाल्या, “आज दुपारपासून…”

हेही वाचा… विधानसभा अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्कटदाबी – नाना पटोले

ते म्हणाले, अडीच वर्ष ठाकरे-पवार सरकारमधील मुख्यमंत्री कोकणात फक्त् फेसबूक लाईव्ह करत राहीले. सरकार सौहार्दाचे असेल तर प्रतिमा खाली जात नाही. अडीच वर्षातील सरकार सौहार्दाचे नव्हते आणि म्हणूनच या सरकारची प्रतिमा खाली गेली. जे सरकार प्रवास करेल, संवाद साधेल, त्यांना जनतेची व समाजाची नाळ कळते. फडणवीस-शिंदे सरकार हा समाजाची नाळ कळली आहे. दररोज ते १८-१८ तास काम करतात आणि अडीच वर्षातील मुख्यमंत्री १८ महिन मुख्यालयात देखील येत नाहीत, असा टोला बावनकुळे यांनी विरोधकांना हाणला.