गोंदिया : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात. राज्याच्या जनतेकरिता फक्त घोषणा देणे, दिल्लीवाले पंतप्रधान देशासाठी घोषणा करतात तसे हे राज्य वाले राज्यात घोषणांचा पाऊस पाडण्याचा काम करतात, शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली गेली नाही, बेरोजगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, महागाई कमी करू शकले नाही, त्यामुळे माझ्या मते तर हे डेपुटेशन वर असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे.
यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde devendra fadanvis delhi visit criticism nana patole sar 75 ysh