नागपूर: वर्धा मार्गावरील चिंचभुवन टपाल कार्यालयात येणा-या ग्राहकांना इंटरनेट बंद असल्याचे सांगून तेथील कर्मचारी परत पाठवत आहे. शुक्रवारीही असाच प्रकार घडला.टपाल कार्यालय फक्त टपाल तिकीट खरेदी विक्री किंवा मनीऑर्डर करण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही तर तेथे बॅंकिंग व्यवहारही होत असल्याने गर्दी होते.

चिंचभुवन टपाल कार्यालय लोक पैसे घेणे किंवा काढण्यासाठी जातात पण नेहमीच तेथील कर्मचारी इंटरनेट बंद आहे, संथ आहे, असे जुजबी कारणे देऊन ग्राहकांना परत पाठवतात. शुक्रवारी सुध्दा याच कारणामुळे ग्राहकांना परत पाठवण्यात आले. या कार्यालयात इंटरनेट सेवा नाही का? असा सवाल नागरिक करू लागले आहे.

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली