नागपूर: सी.-२० परिषदेसाठी नागपूर विजेच्या दिव्यांनी उजळून निघत असताना ग्रामीण भागात मात्र नापिकीआणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक हानी मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आंधार निर्माण झाला आहे. नागपूर नजीकच्या कोंढळाजवळील पांजरा(काटे) येथील वृद्ध शेतकऱ्याने सततची नापिकी, पावसामुळे पीक हानीमुळे शातातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा