यवतमाळ : कोणी मुलगीच देईना म्हणून अनेक गावांत शेतकरी मुलांचे लग्न जुळत नसल्याची ओरड सातत्याने होते. शिवाय मुलीही शेतकरी नवरा नको गं बाई! म्हणत केवळ शेतीवर उपजिविका असलेल्या वरांना नकार देत असल्याचे चित्र समाजात बघायला मिळते. त्यामुळे अनेकजण शेती विकून एखादा व्यवसाय किवा संस्थेत शिपायाची का असेना नोकरी करून, लग्नगाठ बांधण्याचा प्रयत्न करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा