नागपूर : कांदा उत्पादकांना शिंदे- फडणवीस सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती असताना त्यावेळी कुणीच दखल घेतली नाही. शरद पवार यांना आता जुने दिवस आठवत नसतील. पण त्यांनी शेतकऱ्यांचे  हाल केले. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी देशात बदल होण्याचे वारे असल्याचे वक्तव्य करण्याआधी तीन राज्यांचे निकाल बघावेत. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीचा नाही तर धंगेकरांचा आहे. धंगेकरांच्या बाजूने लोकांची सहानुभूती होती.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ
maha vikas aghadi searching strong candidates for kalyan lok sabha constituency
Kalyan Lok Sabha : शिंदे पिता-पुत्रांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे सुषमा अंधारेंसह ‘या’ युवा नेत्यांच्या नावांची चर्चा