चंद्रपूर : नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक सर्वजण नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – एकाही कंत्राटदाराला घरी बोलावले नाही, भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, काय म्हणाले गडकरी?
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four killed in horrific accident involving car and travel in chandrapur rsj 74 ssb