नागपूर : जिओ टॉवर लावण्याच्या मोबदल्यात २५ लाख रुपये आणि नोकरीचे आमिष दाखवून देशातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने गंडवणाऱ्या टोळीतील तब्बल ४२ जणांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांच्या शेकडो बँक खात्यातून कोट्यवधी रुपये आणि शेकडो भ्रमणध्वनी संच पोलिसांनी जप्त केले. या टोळीत कामठीतील दोन युवकांचा समावेश असून त्यांनी जवळपास दीडशेवर नागरिकांचे बँक खात्याचा वापर कोट्यवधी रुपये उकळण्यासाठी केला. पश्चिम बंगालमधील प्रणव मोंडल, सुभेन्दू मैती व रवींद्रनाथ बॅनर्जी अशी ‘जिओ टॉवर स्कॅम’च्या सूत्रधारांची नावे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा