नागपूर: नागपूरच्या हजारीपहाड मुख्य रस्त्यालगत केबल टाकताना कंत्राटदारांने काळजी न घेतल्याने पाणी पुरवठा करणारी १५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या वाहिनीवरून पाणी पुरवठा होणा-या दहाहून अधिक वस्त्यांचा पाणी पुरवठा खंडित होणार आहे. गळती बंद होईपर्यंत हजारी पहाड परिसरातील आशाबाळ वाडी, खातीपुरा, वायूसेना, कृष्णा नगर, गवळीपुरा आदी झोपडपट्टयांसह गायत्री नगर वसाहत परिसर, चिंतामनगर, भिवसेन खोरी, भूमी अभिलेख, मनरुष नगर, नागरवस्ती आदी भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा होणार नाही, असे ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सने ( ओसीडब्लू)  कळवले आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास