चंद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. २०२४ चा पराभवाच्या भीतीतून खासदारकी रद्द करण्याची कारवाई मोदी सरकारने केली, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्यांची खासदारकी अशा मार्गाने रद्द करणे हीच हुकूमशाहीची अधिकृत सुरुवात आहे, अशी टीका काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
हेही वाचा – विदर्भात पुन्हा विजांचा कडकडाट, ७ शेतमजूर जखमी
हेही वाचा – चंद्रपूर : सायली, आकाशसोबत विद्यार्थ्यांनी धरला ठेका
काँग्रेस नेते राहुल गांधी