
शेतकरी आत्महत्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हे दोन मुद्दे विदर्भात गाजणारे आहेत.

शेतकरी आत्महत्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हे दोन मुद्दे विदर्भात गाजणारे आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत रेल्वे आढावा बैठक झाली.

एकीकडे दिवसभर वरुणराजाची हजेरी तर दुसरीकडे एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन..

शिक्षक संघटनांनी सतत आवाज उठवून हा ‘कायम’ हा शब्द वगळून शाळांना अनुदान देण्यासाठी आंदोलन केले.

महसूल खात्यात जिल्हापातळीवर बदल्या करताना किती घोळ घातला जातो,

स्थानिक स्वराज्य संस्था कर रद्द केल्यानंतर गेल्या महिन्यात राज्य सरकार महापालिकेच्या मदतीला धावून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांचे गैरव्यवस्थापनावर भाषणातून नापसंती व्यक्त केली होती.

त्या अंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊन प्रकरण न्यायालयात दाखल केले जाते.

ढोलावर पडलेला टिपरूचा ठोका आणि त्याला ताशाच्या तडतडाटाने दिलेली साथ यातून निर्माण झालेला नादब्रम्ह

‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत उद्या, गुरुवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे…